ऐरोलीच्या ब्रिजवर निर्माल्याचा कचरा बघून सोनालीने त्याविषयी एक पोस्ट शेअर करत नदीचं पाणी असं दूषित करू नका, अशी कळकळ व्यक्त केली आहे. बघूया नक्की काय म्हणते सोनाली.